नागरिकांंचा उत्स्फूर्त प्रतिसाद तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्चनाताईंनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या जनता दरबारास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून चांगला प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थित नागरिकांनी विशेषतः महिलांनी अनेक समस्या मांडल्या…
धाराशिव / प्रतिनिधी उमरगा व लोहारा तालुक्याच्या सर्वांगीन विकासाला चालना देण्यासाठी MahaSTRIDE उपक्रमांतर्गत उमरगा तहसिल कार्यालयात आढावा बैठक पार पडली. शुक्रवार दि १२ रोजी पार पडलेल्या या बैठकीस मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील , भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, अभय चालुक्य यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित…
मुरूम ( म. नेता ) उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील सौ. ज्योती संतोष मुदकन्ना यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत नुकत्याच झालेल्या सरळ सेवा भरती परीक्षेत यश मिळवून त्यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदावर निवड झाल्याने मुरूम येथे त्यांचा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१२) रोजी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार…
नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी च्या वतीने नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी परंडा तालुक्यातील सोनारी पंचायत समिती गणात सोनारी येथील ग्राम पंचायत सभागृहात भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी १४७ लेखी तक्रारींची दखल घेतली…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करीत केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविला. तसेच मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना दि.१० सप्टेंबर रोजी देण्यात आले. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. याबाबत जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक…
परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या तुळजापुर येथील नवनियुक्त पदाधिका-यांचा सत्कार भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष नारायणभाऊ ननवरे, शिवाजीराव बोधले व नागेशनाना नाईक यांचा सत्कार परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात करण्यात आला या सर्व पदाधिका-यांनी भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली असता…
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी होणार पुरस्कार वितरण समारंभ तुळजापूर / प्रतिनिधी मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूरच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र खंडेराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ जागर साहित्य पुरस्कार २०२४-२५ चे आयोजन आले होते. पहिला जागर साहित्य पुरस्कार पुणे येथील कवी चैतन्य कुलकर्णी यांच्या चैतन्य चाफा या कवितासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी मराठवाडा साहित्य…
धाराशिव / प्रतिनिधी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनमधील टप्पा क्रमांक १ ते ५ चे काम पूर्ण होत आले आहे. आता रामदारा ते एकुरका या टप्पा क्रमांक ६ च्या कामासही शासनाने मंजुरी दिली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या मागणीवरून प्राधान्यक्रमात टप्पा क्रमांक ६ चा समावेश केला आहे. त्यामुळे तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या तीन…
धाराशिव / प्रतिनिधी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनमधील टप्पा क्रमांक १ ते ५ चे काम पूर्ण होत आले आहे. आता रामदारा ते एकुरका या टप्पा क्रमांक ६ च्या कामासही शासनाने मंजुरी दिली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या मागणीवरून प्राधान्यक्रमात टप्पा क्रमांक ६ चा समावेश केला आहे. त्यामुळे तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या तीन…
धाराशिव / प्रतिनिधी ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान महत्त्वाचे असून त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा शासनाचा मुख्य हेतू आहे.विविध विभागांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण जनतेपर्यंत त्याचा लाभ पोहोचविणे,ग्रामविकास प्रक्रियेत लोकसहभाग वाढविणे तसेच आरोग्य,शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय आदी क्षेत्रांत कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासन व पंचायत राज संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत.…