Live News…..Breaking News!

.

  • तुगांव शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक दिन साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तुगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुगांव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक दिनानिमित्त शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती, तुगांव च्या वतीने शाळेतील मुख्याध्यापक प्रमोद अनपट,सहशिक्षक शिवदास चौगुले, नवनाथ बचाटे,बाहुबली नवले ,सलभकुमार भगत, दत्तात्रय…

  • आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने मराठा समाज बांधवाकडून मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार

    परंडा / प्रतिनिधी परंडा शहरातील जय भवानी गणेश मंडळ आगरकर गल्ली येथील श्री गणरायाची आरती भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देत ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महायुती सरकारचे प्रतिनिधी या नात्याने भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांचा आगरकर गल्ली येथील…

  • पावणारा गणपती ची माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते आरती

    तुळजापूर / प्रतिनिधी तिर्थक्षेत्र तुळजापुरातील श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळाच्या श्री गणरायाची आरती माजीमंत्री मधुकरराव चव्हाण  व मुस्लिम बांधव हस्ते करण्यात आली .यावेळी अमर मगर ,युसुफ शेख , मुसाभाई नदाफ,मतीन बागवान, आशपाक सय्यद, रईस सिद्दिकी,फिरोज पठाण, इंजि. रियाज शेख  या सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात  आली. यावेळी मधुकरराव चव्हाण यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष गणेश साळुंके…

  • रक्तदान व वक्तृत्व चळवळीतील कार्याबद्दल महेंद्र कावरे यांचा बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या विचार प्रेरणेतून सामाजिक कार्याचा वसा व एकात्मतेचा मूलमंत्र जपणाऱ्या व सार्वजनिक गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या धाराशिव शहरातील गवळी गल्ली येथील बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सव कालावधीत विविध सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा सत्कार केला जातो. मागील ३० वर्षापासून तीर्थक्षेत्र तुळजापुर शहरात डॉ. हेडगेवार…

  • कृषी यंत्रसामग्री, खते स्वस्त केंद्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल – जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी.

    धाराशिव / प्रतिनिधी कृषी प्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी सुधारणांची घोषणा करून कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले. त्यानंतर झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले असून, त्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.…

  • निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलाशयाचे पूजन

    धाराशिव / प्रतिनिधी निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलाशयाचे खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार प्रवीण स्वामी व शेतकरी नेते अनिल जगताप, युवा नेते अजिंक्य बापू पाटील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार, मजूर फेडरेशनचे संचालक पंडित ढोणे माकणीचे सरपंच विठ्ठल साठे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. निम्न तेरणा प्रकल्प माकणी हे धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले असून हे धरण…

  • संत मीरा पब्लिक स्कूल च्या विध्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी.

    परंडा / प्रतिनिधी 3 सप्टेंबर 2025 रोजी धाराशिव येथील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम मध्ये जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . या स्पर्धेत परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कूलच्या कु. ऐहेम नूरजाह शेख, कु.श्रेयस जोतिराम धनवे, कु.आकाश अजयकुमार माळी ( इ. 8 वी )यांनी अंडर- 14 गटात प्रथम क्रमांक मिळवत उत्कृष्ट यश संपादन केल्याने त्यांची…

  • धाराशिव शहर भाजपच्या वतीने गणेशोत्सव मिरवणूक स्पर्धेचे आयोजन – शहराध्यक्ष अमित शिंदे

    धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष धाराशिव तर्फे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मल्हार दादा पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि आयोजक शहराध्यक्ष अमित शिंदे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट शिस्तप्रिय गणेशोत्सव सादरीकरण व मिरवणुक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु ५१०००/- द्वितीय पारितोषिक रु ३१०००/- तृतीय पारितोषिक रु २१०००/- ठेवण्यात आले…

  • खरीप 2024 पिक विमा चे रुपये 50 कोटी शेतकऱ्यांना वाटपास प्रारंभ – शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या प्रयत्नाला यश.

    धाराशिव / प्रतिनिधी खरीप 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील सात लाख 19 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीने नुकसान भरपाई झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातल्या पाच लाख 19 हजार शेतकऱ्यांना यापूर्वीच 218 कोटी रुपयांचे वाटप झालेले आहे.काढणी पश्चात कव्हर अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 75 हजार 677 शेतकऱ्यांना 50 कोटी रुपयांचा पिक विमा मिळणे…

  • जनसेवेसाठी सदैव तत्पर